वाघ दाखविण्याचा गोरखधंदा…!

अलीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात वनाधारित पर्यटन क्षेत्राचे महत्व अधिकच वाढले आहे. सन १९६६ मध्ये भारतीय पर्यटन महामंडळ तर १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ ची स्थापना करण्यात आली. आता भारताच्या अर्थकारणात पर्यटनाचा हिस्सा वाढत आहे. व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने अन Read More

वाघाचे चान्स एन्काऊंटर कळले असते तर…!

वाघाचे चान्स एन्काऊंटर कळले असते तर…! जगात वाघांचा देश असलेला भारत अशी आजही आपल्या देशाची ओळख आहे. वाघांच्या देशात सगळीकडे मानवाची चलती असतांना एक उपेक्षित वाघिणीचा मृत्यू झाला खरा पण हा मृत्यू अनेक अंगाने मनाला चटका देणारा ठरलाय. म्हणूनच अनेक Read More

पक्ष्यांनो परत फिरारे…

पक्ष्यांनो परत फिरारे…. सहजीवन, सहअस्तित्व हा जैवविविधतेमधला अविभाज्य घटक आहे. याच अर्थाने निसर्गातील प्रत्येक वनस्पती व प्राणी महत्त्वाचे आहेत. वन, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे, जलसंपदा व शेती एकमेकांच्या आधारावर आहे. मात्र या अन्नसाखळीतील वन्यप्राणी, पक्षी, कीटक हा घटक नकोसा वाटायला लागणे Read More

समृद्ध सातपुडा….!

सातपुडा पर्वत म्हणजे प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत होय. येथील जंगलातील वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरे व कोळी आणि इतर कीटक मनाला भुरळ पाडल्या शिवाय राहत नाहीत. सर्वात प्राचीन भाग एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील Read More

वन मंथन

पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. उत्क्रांतीनुरूप पृथ्वीवरील सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानावासकट संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखा समाधानाने नांदत होती. मात्र मानवप्राणी यात बराच पुढे निघाला. वनवासी, Read More

भारतातील पहिले बांबू उद्यान

भारतातील पहिले बांबू उद्यान दुर्दम्य इच्छाशक्ती, कामाप्रती असलेली निष्ठा व सातत्य असले कि जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जगभर अनेक कलाकृती निर्माण झाल्यात त्या यातूनच…! त्यातल्या त्यात भारतात तर असे अनेक मानवी चमत्कार आपल्याला पहावयास मिळतात. म्हणतात ना माणसेच बदल Read More

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’ आपल्या भारताची जैवविवीधतेच्या बाबतीत जगातील काही प्रमुख राष्ट्रामध्ये स्वतंत्र अशी ओळख आहे. जगातील काही निवडक समृद्ध जैवविविधता असलेल्या १० राष्ट्रामध्ये भारताचा समावेश होतो. संपूर्ण भारतात हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत, सातबहिणींच्या प्रदेशापासून ते राजस्थानातील वाळवंटात नाना प्रकारच्या सजीवांनी Read More

झाडे संपावर गेली तर…..?

झाडे संपावर गेली तर…..? भारतीय संस्कृतीची छाप आजही जगावर कायम आहे. शून्याचा शोध, योग, आयुर्वेद इतकेच नव्हे तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात भारतीय संस्कृतीला आजही जगात मानाचे स्थान आहे. धर्म, रुढी, परंपरा, भाषा अशा अनेक अंगाने आपली वेगळी ओळख आहे. Read More

जिंदगी के बाद भी…..!

जिंदगी के बाद भी…..! जन्म व मृत्यू हे दोन शाश्वत सत्य आहे. याच सत्याभोवती आपलं जीवन घुटमळत असतं. जन्म-मृत्यूमधील पोकळी म्हणजेच आयुष्य आहे. जन हा जैवविविधेतला एक घटक आहे. जैवविविधता, जल, जंगल आणि जमीन यांच निसर्गचक्र महत्वपूर्ण आहे. नैसर्गिक मृत्यू Read More

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण संपूर्ण जगात आपला भारत देश जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न आहे. भारतातील जंगलात नाना तऱ्हेच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, साप, फुलपाखरे, कोळी यांच्यासकट इतर संपूर्ण जीवांची विविधता नाविन्यपूर्ण आहे. जंगलात वास्तव्य करणाऱ्या विविध आदिवासी जमाती हे देखील एक विशेष Read More