पालींचा पालक : वरद गिरी

पालींचा पालक : डॉ. वरद गिरी कर्नाटकातील ‘अंकली’ या लहानश्या गावातून आलेल्या या तरुणाला दहावीत फक्त बावन्न टक्के, बारावीतही जेमतेमच गुण..! बि.एस.सी. नंतर कीटकशास्त्रात स्नातकोत्तर पदवी पूर्ण होईपर्यंत त्याला आपल्या वाटचालीचा थांगपत्ताही न लागावा असाच हा किस्सा आहे. भविष्यात जागतिक Read More

कोल्हापुरचा ‘वन’मल्ल : सुहास वायंगणकर

कोल्हापुरचा ‘वन’मल्ल : सुहास वायंगणकर माणसासाठी धावणारे इथे हजारो आहेत. पण मुक्या प्राण्यांसाठी धडपडणारे आजही बोटावर मोजण्या इतकेच…! “वनस्पती, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे व कीटकांचे संवर्धन झाले तरच मानवाचे संवर्धन शक्य आहे.” हे मानवाच्या अस्तित्वाच अन आयुष्याच गमक या रानवेड्यांना कळत Read More